शेतकर्‍यांच्या जिद्दीनेच आंब्याची निर्यात वाढली

शैलेश सूर्यवंशी : देवापूर येथील आंबा बागेची केली पाहणी
Published:5 y 1 m 22 hrs 46 min 24 sec ago | Updated:5 y 1 m 22 hrs 46 min 24 sec ago
News By : Muktagiri Web Team
शेतकर्‍यांच्या जिद्दीनेच आंब्याची निर्यात वाढली

‘दुष्काळी माण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या कष्टाने व जिद्दीने यश मिळविल्यामुळेच येथील आंब्यास परदेशात मागणी वाढू लागली व निर्यातही होऊ लागला,’ असे मत माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.